<p style="text-align: justify;"><strong>रत्नागिरी :</strong> कोकणात 11 जून रोजी मान्सून दाखल झाला. पण, निसर्ग चक्रिवादळ कोकण किनारपट्टीला धडकलं आणि त्यानंतर पावसानं कोकणात हजेरी लावली. यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीच्या कामांना देखील वेग आला. अनेकांना पेरणी करत शेतीला सुरूवात केली. त्यानंतर आता हीच पिकं लावणी योग्य झाली आहेत. पण, मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात

from home https://ift.tt/3fXacow
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने