◆ राज्यातील सर्व रेल्वे तिकीट रद्द होणार ,जिल्हाबंदीचा बसणार फटका


💰   महाराष्ट्र सरकारने आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातल्याने रेल्वेच्या प्रवाशांना महाराष्ट्रात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही.


📢   त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांची रेल्वेची तिकिटे रद्द करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत

   पहा नेमकी भानगड काय आहे


●   १ जूनपासून प्रवास करणाºया महाराष्ट्रातील प्रवाशांना बाहेरच्या राज्यांत जाता येईल


●   परंतु राज्यातील दुसºया जिल्ह्यात मात्र जाता येणार नाही.


●   म्हणजे महाराष्ट्रात आंतरजिल्हा किंवा आंतरराज्यात प्रवास करण्याची मुभा नसेल ,यासंदर्भात राज्य सरकारने रेल्वेला कळविले आहे.


●   राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर रेल्वे मंत्रालयाने परिपत्रक जारी करून महाराष्ट्रातील प्रवाशांची


●   रेल्वेची तिकिटे रद्द करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत.


●   ज्या प्रवाशांची तिकीटे रद्द होतील, त्यांना तिकिटांची *संपूर्ण रक्कम* परत केली जाणार आहे 


🎯 Facebook आणि telegram वर मिळवा महत्वाच्या घडामोडी

Facebook- https://www.facebook.com/Marathimantr-108215820901930/

Telegram-    @emarathimantr


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने