◆ राज्यातील सर्व रेल्वे तिकीट रद्द होणार ,जिल्हाबंदीचा बसणार फटका
💰 महाराष्ट्र सरकारने आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातल्याने रेल्वेच्या प्रवाशांना महाराष्ट्रात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही.
📢 त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांची रेल्वेची तिकिटे रद्द करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत
पहा नेमकी भानगड काय आहे
● १ जूनपासून प्रवास करणाºया महाराष्ट्रातील प्रवाशांना बाहेरच्या राज्यांत जाता येईल
● परंतु राज्यातील दुसºया जिल्ह्यात मात्र जाता येणार नाही.
● म्हणजे महाराष्ट्रात आंतरजिल्हा किंवा आंतरराज्यात प्रवास करण्याची मुभा नसेल ,यासंदर्भात राज्य सरकारने रेल्वेला कळविले आहे.
● राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर रेल्वे मंत्रालयाने परिपत्रक जारी करून महाराष्ट्रातील प्रवाशांची
● रेल्वेची तिकिटे रद्द करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत.
● ज्या प्रवाशांची तिकीटे रद्द होतील, त्यांना तिकिटांची *संपूर्ण रक्कम* परत केली जाणार आहे
🎯 Facebook आणि telegram वर मिळवा महत्वाच्या घडामोडी
Facebook- https://www.facebook.com/Marathimantr-108215820901930/
Telegram- @emarathimantr
टिप्पणी पोस्ट करा