कोकणात गौरी गणपती सणाच्या निमित्ताने येणाऱ्या चाकरमानी लोकांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसावरून सात दिवस करावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत दिले आहेत. तर खासदार विनायक राऊत यांनी गणेश भक्तांच्या भाविकांना तडा जाणार नाही अशी कोविड नियमावली असावी असे सुचविले.<br /><br />सिंधुदुर्ग जिल्हा दक्षता शांतता

from home https://ift.tt/2Co9Rg4
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने