कल्याण डोंबिवली मनपातून वगळलेल्या 27 गावांना राज्य सरकारने मोठा दिलासा आहे. या 27 पैकी 18 गावांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन होणार आहे. कल्याण उपनगर नावाने ही नगरपरिषद अस्तित्वात येईल. तर उर्वरित 9 गावांचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश असेल. नगरविकास विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.<br />

from home https://ift.tt/37XxeZs
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने